काजलच्या निबंधातील शब्दांमध्ये यत्किंचितही बदल न करता ..
______________
झाडाला पैसे लागले तर ...
लोक आळशी होईल. आणि मोठ्या प्रमाणात जंगलतोड होईल, लोक आपल्या घरी पैशाची झाडे लावतील, मग आपआपसात सगळा भांडन होईल, मग पैशाच्या झाडामुळे हत्त्या होईल, आणि शेतकरी ही आळशी होईल, शेतकरी पिक नाही उगवणार आणि आपआपल्या खायला नाही राहणार आणि सर्वजण मरणार जंगल तोडीमुळे जंगलातले प्राणी वस्तीत येईल तर माणसाने त्यांचे झाडं तोडली तर ते कुठ राहणार आणि आपल्या भारतात नुकसान होईल. आणि झाडाच्या पैशामुळे लोकजीवन खराब होईल, आणि जंगलातले प्राणी खेड्यात - गावात शहरात गोंधळ करतील. त्या गोंधळामुळे लोक मरणार, मग झाडाला पैसे लागले तर फळ मिळणार नाही, औषधी मिळणार नाही, आणि आजारी लोक मरतील खायला काहीच राहणार नाही, म्हणून पैशाचे झाडे नाही पाहिजे तर हे सर्व होईल म्हणून फळांचे झाडं असल तर बरं.
______________
काजल क्रिष्णा वासनिक, वर्ग ७ वा
जि. प. उ. प्राथमिक शाळा महादुला, जिल्हा नागपूर
No comments:
Post a Comment