कृष्ण बलवंत निकुंब
जन्म-९अॅागस्ट १९२०.
शिक्षण-एम.ए.मुंबई विद्यापीठ.
व्यवसाय- प्राध्यापकी.
नाशिक,धारवाड,बेळगाव ह्या ठिकाणी वास्तव्य.
काव्यरचनाकाल- १९३४ पासून पुढे.
काव्य - 'उज्ज्वला १९४५,
उर्मिला -१९५४
अनुबंध - १९६५
सायसाखर(बालगीते)- १९५४
मृगावर्त - खंडकाव्य १९७०.
अभ्र - १९७५
पंखपल्लवी - १९८९.
काव्यसमीक्षा -
१- पारख १९७३
२- फणसाचे पान (गोविंदाग्रजांच्या कवितांचे संपादन)१९७०.
३- काव्येतिहास:१९७५ ते १९२० या कालखंडातील काव्याचा इतिहास-१९७३.
No comments:
Post a Comment